भय इथले संपत नाही… मज तुझी आठवण येते…

जिंकता जिंकता कधी, उगाचच हरावं लागतं.. कधी कधी, पूर्ण संपूनही, थोडंसं तरी उरावं लागतं..! एखाद्याच्या मृत्यूनंतर तो राहात असणाऱ्या वास्तूमध्ये भकास आणि उदास शांतता जाणवत राहते. त्याच्या असण्याची आपल्याला इतकी सवय झालेली असते कि त्याचा मृत्यूदेखील आपल्या मनावर आरूढ होऊ शकत नाही. […]

Read More